Nirmala Sitaraman
-
राष्ट्रीय
राष्ट्रीय‘या’ कारणास्तव भारत रशियाकडून कच्च्या तेलाची आयात सुरू ठेवणार : निर्मला सितारामन
नवी दिल्ली : वृत्तसंस्था रशिया युक्रेन युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. युरोपियन राष्ट्रांकडून रशियावर निर्बंध घातले आहेत. त्यामध्ये रशियाकडून…
अधिक वाचा » -
राजकारण
राजकारणकेंद्रीय अर्थमंत्र्यांनी अजितदादांचा सल्ला घ्यावा; सुप्रिया सुळे यांची खोचक टीका
मुंबई : प्रतिनिधी शुक्रवारी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीही या…
अधिक वाचा » -
अर्थकारण
अर्थकारणहा अर्थसंकल्प नव्हे.. हा तर निवडणूक संकल्प : जयंत पाटील यांची टिका
मुंबई : प्रतिनिधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष…
अधिक वाचा » -
अर्थकारण
अर्थकारणBudget Breaking : अर्थसंकल्पावर अजितदादा संतापले; केंद्रानं महाराष्ट्राला काय दिलं हे शोधून सापडेना..!
मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावर्षीचा अर्थसंकल्प सादर केला. त्यावर…
अधिक वाचा » -
अर्थकारण
अर्थकारणवस्त्रोद्योगाशी संबंधीत उत्पादनांवर वाढवलेला जीएसटी रद्द करा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र
मुंबई : प्रतिनिधी वस्त्रोद्योगाशी संबंधीत उत्पादनांवर उद्यापासून (१ जानेवारी २०२२) लागू होणारी ५ टक्क्यांवरुन १२ टक्क्यांची जीएसटी वाढ रद्द करण्यात…
अधिक वाचा » -
अर्थकारण
अर्थकारणवस्त्रोद्योगाशी संबंधीत उत्पादनांवर वाढवलेला जीएसटी रद्द करा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र
वस्त्रोद्योग उत्पादनांवर १२ टक्के जीएसटी लावल्याने नागरिकांना महागाईचा फटका उद्योग, व्यापार व अर्थव्यवस्थेवर दुष्परिणाम होऊन राज्यांसमोर आर्थिक संकटाची भीती केंद्राकडून…
अधिक वाचा » -
अर्थकारण
अर्थकारणकरदात्यांना दिलासा : ITR भरण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
नवी दिल्ली : वृत्तसंस्था सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेशन (CBDT) ने त्या करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. ज्यांनी अद्याप आयकर विवरणपत्र भरले…
अधिक वाचा » -
अर्थकारण
अर्थकारणपूरग्रस्त नागरिक, व्यावसायिक, दुकानदारांच्या विम्याची किमान 50 टक्के रक्कम तातडीने मिळावी; विमा कंपन्यांना निर्देश देण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांना विनंती
मुंबई : प्रतिनिधी ज्या व्यावसायिक, दुकानदारांचे आणि नागरिकांचे पुरामुळे नुकसान झाले त्यांना त्यांच्या विमा दाव्याची किमान 50 टक्के रक्कम तरी…
अधिक वाचा »
